१०. आणि जर आम्ही त्याला एखादे सुख पोहचवितो, त्या दुःखानंतर जे त्याला पोहोचले होते, तेव्हा तो म्हणू लागतो की आता माझ्या कष्ट-यातना दूर झाल्या १ निश्चितच तो खूप आनंदित होऊन घमेंड करू लागतो.
____________________
(१) अर्थात तो असे समजतो की कष्ट- यातनांचा क्रम आता संपला, यापुढे कोणत्याही कठीण प्रसंगाला तोंड द्यावे लागणार नाही.


الصفحة التالية
Icon