५. कोणताही जनसमूह आपल्या मृत्युपासून ना पुढे जाऊ शकतो, ना मागे राहू शकतो.१
____________________
(१) ज्या वस्तीलादेखील आम्ही अवज्ञेपायी नष्ट करतो, तेव्हा घाई करीत नाही किंबहुना आम्ही एक वेळ निर्धारीत केलेली आहे, त्यावेळेपर्यंत आम्ही त्या वस्तीला संधी देतो. परंतु ठरलेली वेळ येताच त्यांना नष्ट केले जाते, मग त्या विनाशापासून ते ना पुढे जाऊ शकतात, ना मागे राहू शकतात.


الصفحة التالية
Icon